कर्नाटकने धरण प्रकल्पाचे काम चालू केल्यास अवमान याचिका प्रविष्ट करू ! – ‘म्हादई बचाव अभियान’

कर्नाटकने धरण प्रकल्पाचे काम चालू केल्यास आम्ही त्वरित सर्वाेच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करणार आहोत, अशी माहिती ‘म्हादई बचाव अभियान’ या संघटनेच्या समन्वयक तथा माजी मंत्री निर्मला सावंत यांनी दिली आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचे साम्राज्य !

अस्वच्छ शहरे देशाला प्रगतीपथावर कशी नेणार ?

साहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या !

पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?

नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

जिल्हाधिकार्‍यांनी शासनाची फसवणूक करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ होय !

मृत सनदी लेखापालाच्या विवरणपत्रावर ६० कोटींचा ठेका !

मृत व्यक्तीच्या नावाने कामात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! यात मोठी टोळी कार्यरत आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी !  

नाशिक येथे संतप्त शेतकर्‍यांनी अजित पवारांचा ताफा अडवला !

शेतकर्‍यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले