रोगापेक्षा इलाज भयंकर !

‘परस्त्री मातेसमान’ मानणारी आपली संस्कृती आहे. धर्माचरण करणारा समाज निर्माण करण्याचे दायित्व न घेता, समाज उद्ध्वस्त करणार्‍या उपाययोजना सुचवणार्‍यांना जागृत समाजाने विरोध केला पाहिजे ! 

भारतात हिंदुत्वनिष्ठ असुरक्षित !

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या २ कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणात आलोक नावाचा कार्यकर्ता ठार झाला, तर शिवम हा कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला. पोलीस यामीन, राजा आणि गुगा यांचा शोध घेत आहेत.

‘आतंकवाद कसा संपवायचा ?’, हे शिकवणारी छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ पुन्हा महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवरायांची तलवार आणि वाघनखे इंग्रजांनी इंग्लडला नेली. ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, सध्या ही तलवार ‘सेंट जेम्स पॅलेस’मधील ‘रॉयल कलेक्शन’चा भाग आहे

वास्तू आनंददायी होण्यासाठी सदनिकांमध्ये (फ्लॅटपद्धतीत) वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?

‘सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?’, यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

रात्रीची झोप पूर्ण व्हायला हवी

‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणारा जागतिक विश्वबंधुत्व दिन !

‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’त केलेल्या अतिशय प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची माहिती मिळाली.

जी २० परिषदेत रशिया आणि चीन यांच्या राष्ट्रप्रमुखांची अनुपस्थिती अन् आफ्रिकन युनियनचा समावेश !

नवी देहलीत ‘जगातील सर्वांत प्रभावी संघटना असलेल्या ‘जी-२०’ची बैठक पार पडली. भारताच्या पुढकाराने ‘जी-२०’ मध्ये आता आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचे परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

गोव्यातील मृत्यूपत्र नोंदणी प्रक्रिया : परिवर्तन आणि उपाययोजना !

नोंदणी कार्यालयात एका स्वतंत्र व्यक्तीला ८ घंटे मृत्यूपत्र नोंदणीसाठीच ठेवावे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेली सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे) यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया !

काल निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस झाला. १० सप्टेंबर २०२३ या दिवशीच्या अंकात या मुलाखतीचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले; पण हिंदु धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदु धर्म संपवण्याची भाषा करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल,..