परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सनातनच्या आश्रमातील दैवी बालकांवर चांगले संस्कार होऊन ईश्वरी राज्य निर्माण करणारी पिढी घडणे !
परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भावभेटीत ‘पुढील ईश्वरी राज्य चालवणारी पिढी कशी घडत आहे ?’ यांविषयी सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगितलेला अनुभव येथे दिला आहे.