‘मनुष्य गौरवदिना’निमित्त (१९ ऑक्टोबर) स्वाध्याय परिवाराचा भक्तीफेरी सप्ताह

स्वाध्याय परिवाराचे पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले, म्हणजेच दादाजींचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणून गेली कित्येक वर्षे साजरा होत आहे. वर्ष २०२० हे दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष होते; परंतु मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे प्रचंड उत्साह आणि आनंद असूनही दादाजींचे जन्मशताब्दी वर्ष…

कुतूबमिनार नव्हे, तर मेरुस्तंभ, म्हणजेच वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !

‘नुकतीच देहलीतील साकेत न्यायालयात कुतूबमिनारवर स्वामित्वाच्या अधिकाराविषयी एक याचिका प्रविष्ट झाली. त्याविषयी न्यायालयात १७ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी आहे. खरेतर अनेकदा मुसलमान कुतूबमिनारवर त्यांचा हक्क सांगतात; पण प्रत्यक्षात कुतूबमिनार कुणी बांधला ? तो नेमका काय आहे ? याविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?

याला काही शास्त्रीय आधार नाही – ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’

उत्तर कोरियाने जपानवरून सोडलेले क्षेपणास्त्र आणि भारताची सुरक्षा !

जगाने या घटनेचा जर निषेध केला नाही, तर चीनही अशा प्रकारचे कृत्य व्हिएतनाम किंवा भारत यांच्या संदर्भात करील आणि ते अतिशय धोकादायक ठरेल. जपानच्या घटनेपासून बोध घेऊन भारताने चीनपासून सुरक्षित रहाण्यासाठी पूर्वाभ्यास करावा !

झेंडूच्या रोपांची लागवड करण्याचे महत्त्व

काही वेळा वांगी, कोबी अशा भाज्यांच्या मुळांवर लहान गाठी दिसतात. या सूत्रकृमींच्या गाठी असतात. हे कृमी भाज्यांच्या मुळांतून रस शोषून रोपाला हानी पोचवतात. या कृमींचा नाश करणारे १ औषधीतत्त्व झेंडूच्या मुळांमधून स्रवते आणि सूत्रकृमींचे नियंत्रण करते.

प.पू. दास महाराज यांच्या नावातील ‘दास’ या शब्दातून ईश्वराने सुचवलेली सूत्रे

‘प.पू. दास महाराज यांच्या नावातील ‘दास’ या शब्दातून मला पुढील शब्द सुचत गेले – ‘दास, वास, उपवास आणि ध्यास.’ त्यानंतर पुन्हा ‘दास, साद आणि प्रतिसाद’, अशा पद्धतीने मी या शब्दजालात घुटमळत राहिलो. नंतर या शब्दकोड्याचे उत्तर देवाने मला पुढीलप्रमाणे सांगितले…

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्री गुरूंना अपेक्षित भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करून त्यांचे मन जिंकणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

भक्तीसत्संग हा साधकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. साक्षात् महाविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव यांच्या आंतरिक प्रेरणेने आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने हे सत्संग होत आहेत. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकाला सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र असेल, तर निर्जीव दगडात पालट होतो, तर आमच्यात का होणार नाही ? आमच्यातही निश्चित पालट होणार आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली राहून ते सांगतील, त्याचे आम्ही नियमितपणे आज्ञापालन केल्यास पालट होणारच आहे’, हे शिकायला मिळाले.’

श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संत होण्यापूर्वी आणि त्यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर माझी श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांना पाहिल्यावर मला त्यांच्याविषयी पुष्कळ आत्मीयता वाटत होती आणि ‘त्या आपल्याच झाल्या आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.

कोरोना महामारीमुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंचे मनोगत !

साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि  त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.