येमेन देशात जाण्यास बंदी असूनही तेथे २ वेळा जाऊन आलेला निसार अहमद कह्यात

भारताने बंदी घातलेल्या देशात जायचे मुसलमानांचे धाडस कसे होते ? धर्मांध मुसलमान भारतातील कायदे अनेक वेळा अशा प्रकारे धाब्यावर बसवतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम नसल्याचेच हे द्योतक आहे.

राष्ट्रध्वजाचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

स्वत:च ‘ॲडमिन’ (गटाचा एक संचालक) असलेल्या एका ‘व्हॉट्सॲप’ गटाच्या अस्लम अब्दुलहमीद शिकलगार याने राष्ट्रध्वजाचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवले होते.

बाडनेर (राजस्थान) येथील एका गावातील सरकारी शाळेत ध्वजारोहणानंतर अफूचे वाटप

शाळेला ‘अमली पदार्थ मिळण्याचा अड्डा’ बनवणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा !

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची ‘ध्वज संकलन’ मोहीम

राष्ट्रध्वजाचा चुकूनही अवमान होऊ नये, या हेतूने त्यांचे संकलन करण्याचा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा स्तुत्य कार्यक्रम !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  वैध मार्गाने आंदोलन  करावे लागेल ! – अधिवक्ता सुनील सिंह, संस्थापक, राम सेना

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एका हातात बासरी, तर दुसरीकडे वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल. जेथे ज्याची आवश्यकता आहे, तेथे त्याचा वापर केला, तरच आपण धर्मासाठी लढू शकतो, असे प्रतिपादन ‘राम सेने’चे संस्थापक अधिवक्ता सुनील सिंह यांनी केले.

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या अपयशामुळे अभिनेते आमीर खान निराश !

राष्ट्र आणि धर्म यांचा द्वेष करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालून त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देणार्‍या राष्ट्र अन् धर्म प्रेमी प्रेक्षकांचे अभिनंदन ! हिंदुद्वेष्टे आमीर खान प्रेक्षकांनी शिकवलेल्या धड्यातून आता तरी हिंदुद्वेष करण्याचे सोडणार का ?

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.

आरेतील जंगल वाचवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी !

मेट्रोच्या नावाखाली आरे वसाहतीमधील जंगल नष्ट करून पर्यावरणाचा र्‍हास होऊ देऊ नये, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे’, अशी जनभावना आहे ! – मुख्यमंत्री

खंबीरपणे उभे राहून ४० दिवसांत ७५० निर्णय घेतल्याचे प्रतिपादन !