उंड्री (पुणे) येथील एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बसचालकाकडून अत्याचार !

‘शाळेतून घरी येण्यास विलंब का झाला ?’, असे वडिलांनी विचारल्यानंतर १० वी मध्ये शिकणार्‍या मुलीने घाबरून तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. वडिलांनी हा प्रकार कोंढवा पोलिसांना सांगितला.

धर्मांधांचा ‘पूर जिहाद’ जाणा !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.

रक्तपिपासू धर्मांधता गृहयुद्धाला निमंत्रण देणारीच !

देशातील बहुसंख्यांक हिंदू धर्मांधांपासून सुरक्षित रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक !

हिंदूंनी स्वतःच्या हिताचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘२०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे ‘पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र ?’

सकाळी उठल्यावर येणार्‍या शिंका

‘शिंका येण्याचे कारण प्रत्येक वेळी कोरोनाच असते’, असे नाही. रात्रीच्या थंड वार्‍यामुळे नाक चोंदणे, हेही एक प्राथमिक कारण असू शकते. थंड वार्‍यामुळे नाकाच्या अस्थीविवरामधून (सायनसमधून) वाहणारा द्रव चोंदून रहातो.

पीठ, धान्य आणि मसाले खराब न होण्यासाठी घ्यावयाची काळजी

स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली पिठे, धान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पिठात येणारे किडे आपल्यासाठी त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पिठे आणि डाळी यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या येथे देत आहोत.

‘व्हायरल ताप’ (विषाणूजन्य ताप) आणि प्रतिजैविके !

विषाणू हे आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत. हे विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. केवळ ‘आर्.एन्.ए.’(रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) चा धागा इतकेच त्यांचे शरीर असते.

जनतेचे रौद्ररूप : श्रीलंका जळत आहे !

हे सर्व करत असतांना मतदारांना गृहित धरणे, जनतेला वेठीस धरणे आणि जनतेच्या मूलभूत आवश्यकतांकडे दुर्लक्ष करणे आदी होते. परिणामी श्रीलंकेतील जनतेचा संयम तुटला. पोटात आग पडली की, माणूस राक्षस बनतो. हा त्याचा दोष नाही.

श्री गणेशोत्सवाविषयी शास्त्र सांगणारी ४ भित्तीपत्रके उपलब्ध !

श्री गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशांनी पुढील १.५ फूट × २ फूट आकारातील भित्तीपत्रके नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा.

साधकांना अंतर्मुख करून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालणारे अन् अखंड भावावस्थेत असलेले सनातनचे ७५ वे समष्टी संतरत्न पू. रमानंद गौडा !

पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात.