हे काँग्रेसचे आतंकवादविरोधी धोरण आहे का ? – भाजप
जर अन्सारी सत्य बोलत असतील, तर ‘तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वत:हून गोपनीय सरकारी माहिती शत्रुराष्ट्र पाकच्या पत्रकाराला दिली’, असाच याचा सरळ सरळ अर्थ होतो.
जर अन्सारी सत्य बोलत असतील, तर ‘तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वत:हून गोपनीय सरकारी माहिती शत्रुराष्ट्र पाकच्या पत्रकाराला दिली’, असाच याचा सरळ सरळ अर्थ होतो.
केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) विनामूल्य देण्याची घोषणा केली.
आता सरकारनेही याविषयीचे पुरावे जनतेसमोर आणून मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु धर्म ‘चराचरांत ईश्वर आहे’, असे शिकवतो. त्यामुळे पशू, पक्षी आणि झाडे यांच्यातही देव पहातो; मात्र एकेश्वरवाद्यांना हे कसे कळणार ? हिंदु धर्मानुसार आचरण करून अनुभूती न घेणार्या मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
इतक्या मोठ्या प्रमाणात वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा घेऊन जनतेवर उपकार केल्याप्रमाणे कामे करणारे बहुतांश लोकप्रतिनिधी लोकशाहीतील खरे गुन्हेगार नव्हेत का ?
वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचे प्रकरण
ज्ञानवापी प्रकरणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात युक्तीवाद
सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवने शरण दिल्यानंतर मालदीवमध्ये राष्ट्रपती इब्राहिम सालेह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. राजपक्षे यांना पुन्हा श्रीलंकेत पाठवून देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे सिंगापूर येथे जाण्याची शक्यता आहे.