‘गाना’ आणि ‘हंगामा’ आस्थापनांनी ‘सर तन से जुदा’ गाणे हटवले !

उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या याच घोषणेच्या नावाखाली झाली होती. हिंदु जनजागृती समितीने हे गाणे हटवण्यासाठी ऑनलाईन अभियान राबवले होते.

मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय १६ वर्षांनंतरही प्रलंबित !

मुंबईत लोकलमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटाला १६ वर्षे झाली ! मुंबई सत्र न्यायालयाने १३ दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा दिली; मात्र मुंबई उच्च न्यायालयात अद्याप या शिक्षेवरील निर्णय घेण्यात आलेला नाही.

(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’

मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?

शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.

पंढरपूरचा विशेष विकास आराखडा सिद्ध करू ! – मुख्यमंत्री

पंढरपूर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. वारकर्‍यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असायला हवे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्व सुविधांनी युक्त असेल.’’ 

चंद्रभागा नदीमध्ये २ भक्तांचा बुडून मृत्यू !

आषाढी वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या नागपूर जिल्ह्यातील २ भाविकांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सचिन कुंभारे आणि विजय सिद्धार्थ सरदार अशी मृत युवकांची नावे आहेत.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

या कार्यक्रमात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ?’, ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व’, ‘गुरुपरंपरेमुळे समाजाला झालेला लाभ’ यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मिलिंद चवंडके लिखित ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद !

५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !

अमरावती येथील अब्दुल नदीम अब्दुल मजीद याच्याविरुद्ध ‘एम्.पी.डी.ए.’ची कारवाई !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

कोल्हापूर जिल्ह्यात २ दिवसांपासून संततधार पावसाने पंचगंगा ३२ फुटांवर !

गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे.