(म्हणे) ‘जिथे मला माझ्या धर्माविषयी बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही, अशा भारतात मला रहायचे नाही !’

मोईत्रा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आता कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागणार असल्याने त्या आता अशी विधाने करत आहेत. त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले पाहिजे आणि तात्काळ अटक केली पाहिजे !

‘हॅम्लेट’, ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आणि ‘पर्स्युएशन’ कादंबरी वाचल्याने विद्यार्थ्यांत येतात आत्महत्येचे विचार !

गेली अनेक दशके महत्त्व मिळालेल्या अशा साहित्याचे खरे स्वरूप आता तरी समोर आले, हेही नसे थोडके !

विना अनुज्ञप्ती पशूवधगृह चालवणार्‍या चौघा मुसलमानांवरील गुन्हे रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

चौघांमध्ये १ सरकारी, तर १ मदरशातील शिक्षक
शिक्षक असतांना कायदाविरोधी कृत्य करणारे विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील, हे लक्षात येते !

भ्रमणभाषचा वापर अल्प करा !

भ्रमणभाषचा शोध लावणारे मार्टिन कूपर यांचे लोकांना आवाहन
मार्टिन कूपर स्वतः दिवसभरातील केवळ ५ टक्के वेळ भ्रमणभाष वापरण्यासाठी देतात !
भ्रमणभाषमुळे लोकांच्या जगण्यातील आनंद हरवला असल्याचे मत !

हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, यासाठी प्रयत्न करा !

‘धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य करण्यापेक्षा ‘हिंदू धर्मांतरित होणार नाहीत’, हे कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवले !

भावना गवळी यांना प्रतोदपदावरून काढून त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी इरफान शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाली होती !

येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी इरफान शेख आणि त्याचे ३ साथीदार यांनी एका हिंदु महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने इरफान याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

आषाढी वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकर माफी !

वारकर्‍यांनी वाहनांवर ‘स्टिकर्स’ लावण्याच्या, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांकडे नोंदणी करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ दिवस ‘रेड अलर्ट’ !

हवामान विभागाने पुढील ३ दिवस सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. त्यासाठी या चारही जिल्ह्यांत एन्.डी.आर्.एफ्.’ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथके दाखल झाली आहेत.