अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार केलेल्यांना सरकारने पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवावेत ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. अद्याप दोषींवर कारवाई नाही !

भारतातील सनातन धर्माचे महत्त्व जाणणारे स्वामी विवेकानंद  !

भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्या जीवनपद्धतीत मुक्ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्वकाही करूनही ‘ईश्वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत.

वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होणारी भक्तीची गंगा !

श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज, तसेच अन्य अनेक पालख्या निघतात. या सर्व पालख्यांमधील श्रेष्ठतेचा सन्मान असलेला, महाराष्ट्र, भारत आणि जगात एकमेव असलेला माऊलींचा पालखी सोहळा, म्हणजे एक सांस्कृतिक आश्चर्य आहे !

पोलीस ठाण्याची पायरी चढतांना लक्षात ठेवण्याची मार्गदर्शक सूत्रे !

‘अनेकदा पोलीस ठाण्यातून बोलावणे आले, तर सर्वसामान्य व्यक्ती घाबरून जातो. ‘एफ्.आय.आर्.’ प्रविष्ट झाल्याचे कळले, तर सर्वसामान्यांची भीतीने गाळण उडते. ‘एफ्.आय.आर्.’ याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांना त्यांची मुलगी कु. सिमरन (वय १३ वर्षे) हिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘माझ्याकडील सर्व पैसे अर्पण करावेत’, असे मला वाटते’, असे सांगणारी कु. सिमरन !

साधकांची साधना चांगली झाल्यावरच पूर्ण सात्त्विक आणि परिपूर्ण हिंदु राष्ट्र येऊ शकणे

‘हिंदु राष्ट्र’ हे शुद्ध तुपाप्रमाणे असणे, शुद्ध आणि सात्त्विक तूप मिळण्यासाठी सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी देणे आवश्यक असणे

‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी त्यांच्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाचा लाभ केवळ सेवाकेंद्रातील साधकांनाच नाही, तर प्रसारात सेवा करणाऱ्या सर्व साधकांनाही व्हावा’, यासाठीची सद्गुरु काकांची तळमळ !