छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श !
‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’
‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’
वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…
आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।
पोर्तुगीज-मराठा संघर्ष अखेरपर्यंत चालूच ! ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विजरेई कॉट द आल्व्होर यांच्या कारकीर्दीत चालू झाले होते.
पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणाऱ्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार महाराजांनी केला आणि तेथे संस्कृत भाषेत शिलालेख कोरला गेला.’
सद्गुरु नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत
संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो.
कु. मनुश्री उत्तम दवणे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !