‘कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता केवळ वरवरचे उपाय करणारी आणि त्यामुळे राष्ट्राला देशोधडीला लावणारी सर्वपक्षीय सरकारे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. हेही न कळणारे सर्व पक्ष राज्य करण्याच्या पात्रतेचे आहेत का ? केवळ हिंदु (ईश्वरी) राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले