कलाक्षेत्र राजकारणमुक्त व्हावे !

संभाजी ब्रिगेडची मानसिकता नेहमीच ‘सांस्कृतिक आतंकवाद’ माजवणारी ठरली आहे. ‘आम्ही म्हणू तोच इतिहास आणि आम्ही ठरवू तीच संस्कृती’ असे म्हणणार्‍यांची विकृती या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली.

जनता आणि निवडणूक अधिकारी यांनी जागृत होणे आवश्यक !

मतदार सध्या कंटाळलेले आहेत. मतदान करण्यास त्यांना उत्साह वाटत नाही. ‘कुणीही निवडून आला, तरी काहीच फरक पडणार नाही, चांगले दिवस लाभणार नाहीत’, असे सर्वांनीच अनुभवलेले आहे.

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – वरिष्ठ अधिवक्ता किरण बेट्टादपूर, सर्वाेच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय

सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या आर्थिक ताळेबंदांमध्ये घोळ ! जर सर्व धर्म समान असतील, तर केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ? मंदिरांची सरकारच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ‘मंदिरे सोडा’ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.

म्हातारपण हा एकप्रकारे देवाचा आशीर्वादच असतो !

म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः देह सोडून जायला तयार होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या ग्रंथभांडारमध्ये ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथ नसण्याचे कारण

ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथांचा लाभ फारच थोड्यांना होत असल्याने सनातनने ते ग्रंथ प्रकाशित केलेले नाहीत. सनातनमध्ये जे १ – २ टक्के साधक ज्ञानयोगानुसार साधना करतात, त्यांच्यासाठी ज्ञानयोगावर आधारित ग्रंथ पुढील काळात प्रकाशित करण्यात येतील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या एका हाताची बोटे पाण्यात बुडवल्यावर त्यात विविध रंगांची निर्मिती होणे आणि त्याचे आध्यात्मिक विश्लेषण !

हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्‍या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.

आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याचे रक्षण यांसाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांनी सनातन संस्थेच्या उत्पादनांमध्ये असलेली सात्त्विकता दर्शवून साधकामध्ये निर्माण केलेली अंतर्मुखता !

प.पू. भालचंद्र गावडे महाराजांच्या निवासस्थानी ‘श्रीराम यागा’च्या निमित्ताने साधकाला आलेली अनुभूती आणि साधकाच्या मनात निर्माण झालेली अंतर्मुखता देत आहोत.

फोंडा (गोवा) येथील सौ. लतिका पैलवान यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

२७ जानेवारी २०२२ या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात ‘सौ. लतिका पैलवान यांचे साधनापूर्व जीवन आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ’ याविषयी जाणून घेतले. आज उर्वरित भाग पाहूया.

साधकत्व आणि गुरुसेवेची तळमळ असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील बालसाधिका कु. स्नेहल (मनस्वी) सुजित पाटील !

कु. स्नेहल सुजित पाटील हिच्याविषयी तिचे कुटुंबीय आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.