अपघातात मृत्यू झालेल्याचा भ्रमणभाष चोरून त्याचा वापर करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’
देवतेची मूर्ती निर्माण करणारा मूर्तीकार आणि देवतेचे चित्र काढणारा चित्रकार जर सात्त्विक असतील, तर त्यांच्याकडून देवतेची सात्त्विक मूर्ती आणि चित्र यांची निर्मिती होते. त्याचा पूजा करणार्यांना आध्यात्मिक लाभ होतो.
‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.
संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या पुरोहितांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘साधना आणि साधनेतील प्रगती विहंगम मार्गानेही होते’, हे मी केवळ आपल्या ग्रंथांमध्ये वाचले होते. आता मी ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवत आहे. जुलै २०२१ मध्ये आमची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. आता डिसेंबर २०२१ मध्ये आमची आध्यात्मिक पातळी वाढून ती ७१ टक्के झाली.
‘गुरुकार्यात सहभागी असणार्या प्रत्येकच साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली आहे ना ? साधकाला त्याच्या कौशल्यानुसार सेवा दिली आहे ना ? त्याची सेवेतील क्षमता विकसित होत आहे ना ?’, हे पहाणेही आवश्यक आहे.
‘संगीत क्षेत्रातील सर्वांना या मार्गदर्शनांचा लाभ व्हावा यांसाठी या गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या मुलाखती लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. आज पं. गोविंदराव पलुस्कर यांच्याविषयी . . .
२३ डिसेंबर या दिवशी श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे संतपद घोषित होण्याच्या काही दिवस आधीपासून आनंद जाणवणे, त्यांची आठवण येऊन भावजागृती होणे अशा प्रकारच्या साधकाला आलेल्या अनुभूती येथे पाहूया.
संतांनी दिलेल्या औषधांची आश्रमात ‘यू.ए.एस्.’ चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दिलेल्या बहुतेक औषधांची सकारात्मक प्रभावळ १ मीटर, तर नकारात्मक प्रभावळ १२ मीटर इतकी होती, तसेच काही औषधांत केवळ नकारात्मक प्रभावळ होती.