तृतीयेला श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा !

नवरात्रात तृतीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती.

साध्वी सरस्वती यांच्या उपस्थितीत आजपासून कुर्ला (मुंबई) येथे श्री यंत्राच्या ११ लाख मंत्राचे महाअनुष्ठान

१० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

केंद्र सरकार साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना ऊसासाठी देण्यात येणार्‍या किमान आधारभूत मूल्याचे तुकडे करणार नाही ! – पियुष गोयल

ऊसदर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांच्या आत साखर कारखानदारांना शेतकर्‍यांना उसाचे देयक द्यावेच लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केले.

श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा !

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

नवीन राजभवन इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांची संमती

कोट्यवधी रुपये खर्चाच्या गोवा राजभवनाच्या नवीन इमारतीसाठी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी संमती दिली आहे. यासंबंधीचा आदेश गोवा शासनाने प्रसिद्ध केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक !

व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या रूपेश चौधरी यास युनिट १ च्या गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद आहे.

खून आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाचा गोव्यात प्रवेश झाला असून जनतेने सावध रहावे ! – मावीन गुदिन्हो, पंचायतमंत्री

राजकारणाच्या नावावर खून करणे आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केलेला आहे. गोमंतकियांनी या राजकीय पक्षापासून सावध रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले.

श्रीरामपूरच्या पोलीस अधिकार्‍यावर निलंबित पोलीस अधिकार्‍याकडून गोळी झाडून आक्रमण !

असे माथेफिरू पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

पुराव्याअभावी ६ जणांना सोडले ! – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

क्रूझवरील कारवाईनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ११ नव्हे, तर १४ जणांना अटक करण्यात आली

‘महाराष्ट्र बंद’मध्ये शिवसेना सहभागी होणार ! – अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

केंद्र सरकार गरिबांची फसवणूक आणि शेतकर्‍यांची पिळवणूक करत आहे….