भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आदींच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

असे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला हे स्वतःहून समजायला हवे ! हिंदु धर्म, देवता, ग्रंथ आदींना सन्मान मिळण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याला पर्याय नाही !

सणांच्या काळात देहलीत घातपात करण्याचा आतकंवाद्यांचा प्रयत्न ! – गुप्तचरांची माहिती

देशात केवळ हिंदूंच्या सणांच्याच वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न केला जातो, यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे लक्षात येते ! रमझान, बकरी ईद, मोहरम, नाताळ, गुडफ्रायडे आदी सणांच्या वेळी कुठलाही धोका नसतो, हे लक्षात घ्या !

हास्यास्पद साम्यवाद !

‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-नावडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

लखनऊहून मुंबईला येणार्‍या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा

प्रवाशांची संख्या अधिक असूनही ते चोरट्यांसमोर काही करू शकले नाहीत ! प्रवाशांनी संघटितपणे चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तर चोरटे काही करू शकले नसते.

सरकार संविधान बदलणार असल्याच्या नुसत्या अफवा ! – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले

आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही.

‘बायजू’ या आस्थापनाने शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली !

खरे तर सर्वच आस्थापनांनी नैतिकदृष्ट्या शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली पाहिजेत !