पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट !

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.

बागलकोट (कर्नाटक) येथील कीर्तनकार पू. भस्मे महाराज ‘महंत भूषण’ पुरस्काराने सन्मानित !

बनहट्टी गावातील ‘मनेयल्ली महामने सेवा समिती’ने तिला १२ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संगनबसव महास्वामीजी, शांत भीष्म महास्वामीजी आणि बनहट्टीच्या महंत मंदार मठाचे महंत स्वामीजी उपस्थित होते.

तज्ञांची समिती नेमून पूर व्यवस्थापन, दरडी कोसळणे या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.

वारंवार येणार्‍या संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्याची मागणी

कोकणात वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

… मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० हून अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

सावित्री नदी दुर्घटना प्रकरणी चौकशी आयोगाकडून सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेषत्व) देण्याच्या धक्कादायक प्रकाराविषयी समितीचा रोखठोक प्रश्न !

अनधिकृत बांधकामे !

धर्माचरणी शासनकर्ते असल्यास अशा अवैध बांधकामांना प्रतिबंध करण्यासह असलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न कठोरपणे आणि तत्परतेने होऊ शकतो.

सातारा आगारात इंधनाचा तुटवडा !

दळणवळण बंदीमुळे अनेक मार्गांवरून बसेस मोकळ्याच धावत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे.

क्षुल्लक वादाची परिणती गुन्हेगारीत !

समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे. शासन, प्रशासन आणि धर्मशिक्षण देणे या तीनही स्तरांवर प्रयत्न झाल्यास गुन्हेगारी नष्ट होऊ शकते !

संभाजीनगर पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत हाणामारी !

लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे लोकशाहीला अशोभनीय आहे. एकमेकांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नकोत, तर जनतेच्या भल्यासाठी सामोपचाराने कार्य करणारे लोकप्रतिनिधी हवेत.

अजून किती व्यापार्‍यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहणार आहे ? – व्यापार्‍यांचा संतप्त सवाल

व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.