प्रशासन झोपलेले आहे का ?

नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

काश्मिरी हिंदूंनी गेल्या ३२ वर्षांत धार्मिक नरसंहाराला तोंड दिले आहे. त्यांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते; कारण काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ नागरिकांना मुळातून उखडून फेकणे, हा त्यांचा उद्देश आहे.

अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांक समाजावर अन्याय होणारा भारत हा जगातील एकमेव देश ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, जिथे बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांकांकडून अत्याचार होत आहेत. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंनी धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून पलायन केले.

चिंचवड (जिल्हा पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अविनाश दिनकर देसाई (वय ७४ वर्षे) यांच्या मुलीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूविषयी मिळालेल्या पूर्वसूचना

२०.४.२०२१ या दिवशी माझे वडील अविनाश दिनकर देसाई (अप्पा) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.

प्रेमळ, सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि देवावरील श्रद्धेच्या बळावर अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करणार्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी

‘६.११.२०२० या दिवशी पू. लोखंडेआजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले आणि त्यांना त्यांचा डावा हात अन् पाय हालवता येत नव्हता…

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे कै. अशोक हिरालाल पाटील

२.८.२०२१  या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांची पत्नी श्रीमती कुसुम पाटील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया

दळणवळण बंदीमध्ये पूर्वाेत्तर भारतात चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगाविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे स्वभावदोषांची जाणीव होऊन चुका स्वीकारता येऊ लागणे, मन शांत आणि सकारात्मक होणे, साधनेची गोडी वाढणे, चुकांची भीती न्यून होऊन चुका स्वीकारता येणे.

संतांचे बोलणे सत्यात उतरल्याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही सर्व कुटुंबीय दिवाळीसाठी घरी गेलो होतो. घरून रामनाथी आश्रमात परत आल्यानंतर मी एका सेवेच्या निमित्ताने एका संतांकडे गेलो होतो…