प्रशासन झोपलेले आहे का ?
नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.
नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.
काश्मिरी हिंदूंनी गेल्या ३२ वर्षांत धार्मिक नरसंहाराला तोंड दिले आहे. त्यांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते; कारण काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ नागरिकांना मुळातून उखडून फेकणे, हा त्यांचा उद्देश आहे.
भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, जिथे बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांकांकडून अत्याचार होत आहेत. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंनी धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून पलायन केले.
२०.४.२०२१ या दिवशी माझे वडील अविनाश दिनकर देसाई (अप्पा) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.
‘६.११.२०२० या दिवशी पू. लोखंडेआजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले आणि त्यांना त्यांचा डावा हात अन् पाय हालवता येत नव्हता…
२.८.२०२१ या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांची पत्नी श्रीमती कुसुम पाटील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया
‘ऑनलाईन’ स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे स्वभावदोषांची जाणीव होऊन चुका स्वीकारता येऊ लागणे, मन शांत आणि सकारात्मक होणे, साधनेची गोडी वाढणे, चुकांची भीती न्यून होऊन चुका स्वीकारता येणे.
‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही सर्व कुटुंबीय दिवाळीसाठी घरी गेलो होतो. घरून रामनाथी आश्रमात परत आल्यानंतर मी एका सेवेच्या निमित्ताने एका संतांकडे गेलो होतो…