वाचकांना निवेदन
अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे.
अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे.
वर्ष २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेले दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणारी सूक्ष्मातील आक्रमणे, त्यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् त्यांचा महामृत्यूयोग’ यांसंदर्भातील लिखाण वाचून ….
कु. पूनम यांना कु. सोनल यांची आई सौ. सुधा जोशी यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
‘आई’ हा शब्द ऐकला की, प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो. सर्वांसाठी भगवंताचे सगुण रूप म्हणजे आई ! या रूपात भगवंत सर्वांच्या समवेत राहून सर्वांचा सांभाळ करतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे, याविषयीची वृत्ते वाचनात आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी….
गुरुकृपायोगानुसार जलद आध्यात्मिक उन्नती केलेल्या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
‘संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. ‘संत करत असलेल्या नामजपाच्या माध्यमातून त्यांच्यातील चैतन्य कार्यरत होते’, याची प्रचीती येणे.
परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप सभागृहात असणे. एकमेकांच्या जवळ येणे आणि एकमेकांमध्ये विलीन होणे. केवळ चैतन्याच्या स्वरूपात राहणे, जणो ते चैतन्य एखाद्या कारंज्याप्रमाणे सर्व दिशेने लांबपर्यंत उसळत असणे.
गुरुपूजन करतांना ‘स्वतःसमोर गुरुपरंपरेची छायाचित्रे नसून ‘प्रत्यक्ष संतच बसले आहेत आणि ते स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवणे.
महर्षींनी दिलेल्या वेळेत विधी निर्विघ्न होण्यासाठी त्यांचा संकल्प झालेलाच असतो आणि तेच विधी निर्विघ्नपणे करवून घेतात.