परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !

परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.’

अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.

आजच्या युवकांच्या दयनीय स्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना !

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘आजच्या युवकांना देशाला कसे वळण लावावे, याऐवजी केसाला कसे वळण लावावे ?’, याची चिंता अधिक आहे.

भारताची व्यसनाधीन तरुण पिढी !

भारतातील महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थ या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. गुरुकुलाची परंपरा असणार्‍या भारतासाठी ही अत्यंत लज्जास्पद आणि खेदजनक गोष्ट आहे.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !

सनातनची सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापना करण्यात आलेल्या धर्मध्वजाचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.

प्रारब्ध

अध्यात्मविषयक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मोठा भाऊ गरीब का असतो ? सर्व भावांचे विवाह करवून देत राहिल्याने तो कर्जबाजारी होतो. बाकी भाऊ बायका घेऊन वेगळे राहू लागतात; कारण ते स्वार्थी असतात. मोठा भाऊ कर्जाचा मालक होतो; कारण तो निःस्वार्थी असतो.’