परिस्थिती स्वीकारणे
‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते.
‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते.
श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे (वय ९२ वर्षे) यांचा निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘हनुमानाच्या ११ मुखी स्वरूपाला हनुमंताचे ‘विराट स्वरूप’ असे म्हटले जाते. हा भगवान शंकराचा अकरावा अवतार आहे. हनुमानाचे मुख्य मुख ‘कपिमुख’ आहे. या नावाचे वर्णन गीतेमध्येही आले आहे.
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.
मारुतिरायाचा रामनामाचा जप चालू आहे आणि त्याच्याकडून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला वाटत होते.
‘मनुष्याच्या जीवनात एखादा लहानसा प्रसंग घडला, तरी तो त्या प्रसंगात एवढा वहावत जातो की, भगवंतालाही विसरतो. त्याला तो प्रसंग भगवंतापेक्षाही मोठा वाटायला लागतो, म्हणजेच मनुष्याला भगवंताचे विस्मरण होण्यासाठी लहान-सहान प्रसंगही पुरेसे असतात.
‘८.१०.२०२० या दिवशी मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधून काढतांना मला हनुमानाचा नामजप आला.
हनुमान जयंतीच्या दिवशी ‘सकाळी ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या आहेत’, असे दिसणे….
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.