जालना येथील २५५ कोटी रुपयांच्या सूक्ष्म सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू

घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !

कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !

कुंडलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार त्रिकोणांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्‍वरचरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करते. यासाठी व्यक्तीच्या हातून योग्य कर्म होणे आवश्यक आहे.’ 

मीरारोड येथे ६ सिलेंडरच्या स्फोटात १ जण घायाळ

मीरारोड येथील रामनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला.

देहू येथे येणारे भाविक तीर्थ म्हणून पीत आहेत इंद्रायणीचे दूषित सांडपाणी !

सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे, याकडे कानाडोळा करणारे अधिकारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, असा कांगावा करतात.

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनाविषयी चुकीची माहिती पसरवणार्‍या पाकशी संबंधित १ सहस्र १७८ ट्विटर खाती बंद करण्याचे सरकारचे ट्विटरला निर्देश !

ट्विटरचा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड

राज्य सरकार येथील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते ?, असा प्रश्‍न उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे. कार्यालय स्थलांतरास भाजपने विरोध करून या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले.

किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करा !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

शरद पवार कधी क्रिकेट खेळले नसतांनाही ते अध्यक्ष होते ! – सदाभाऊ खोत, रयतक्रांती संघटना

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू !

एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे. बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे.’