सातारा पोलिसांची जुगाराच्या अड्ड्यावर धाड; ५० जणांना अटक

येथील शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.

राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

आईने पंजाबी पोशाख घातल्याने मुलाची आत्महत्या

नागठाणे (जिल्हा सातारा) येथील एका मुलाने त्याच्या आईने पंजाबी पोशाख घातल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. शेरू शैकत भोसले असे मुलाचे नाव आहे.

महाराष्ट्र आणि केरळ येथून जाणारे प्रवासी कोरोना निगेटिव्ह असणे आवश्यक ! – उपमुख्यमंत्री, कर्नाटक

सांगली जिल्ह्याच्या लगत कर्नाटक सीमेवर कागवाड येथेही कर्नाटक सरकारने पडताळणी नाके उभारले आहेत. कोरोना ‘निगेटिव्ह’ असणार्‍यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

कपडे कि विचार ?

काही जणांना नवनवीन कपडे खरेदीची पुष्कळ हौस असते. त्या कपड्यांतून कालांतराने ‘कपड्यांचे दुकान’ चालू करता येईल, अशी स्थिती होतेे. ही गंमत नाही, तर वस्तूस्थिती आहे.

मृत्यूच्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांना ४५ ‘मिस्ड कॉल’ ! – चित्रा वाघ, भाजप

हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांनाही लाजवेल, असा हिंदूंचा वैज्ञानिक इतिहास जाणा !

पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !

इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे चंद्रशेखर आझाद !

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.

आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक

कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?