अल्पसंख्यांकांना राष्ट्राच्या मुख्य धारेत सामील व्हायचे नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक !

‘राष्ट्रीय विकासात अल्पसंख्यांकांना योग्य तो वाटा मिळाला नाही; म्हणून मुख्य धारेत सामील होणे त्यांना शक्य झाले नाही’, अशा आशयाची वक्तव्ये लोकप्रतिनिधी करत असतात. अल्पसंख्यांकांना मुख्य धारेत सामील होता आले नाही, हे खरे नसून ‘त्यांना सामील व्हायचे नाही’

बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या धर्मांधास अटक

विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.

यवतमाळ येथील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल आगीत जळले

धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते.

उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?

कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मार्च-एप्रिल २०२१ मध्ये हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना

‘११.३.२०२१ ते २७.४.२०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत कुंभक्षेत्री धर्मप्रसार आणि ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या सेवेला येणार्‍या साधकांसाठी सूचना पुढे दिल्या आहेत.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.