जम्मू-काश्मीरमध्ये केवळ ०.१६ टक्के लोक उर्दू बोलणारे असतांना तिला अधिकृत भाषेचा दर्जा कशाला ?

‘‘जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत; परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच येथील अधिकृत भाषा बनली होती. ‘आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा’, अशी येथील लोकांची मागणी होती.’’

देशभरासह गोव्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ

देशभरात कोविड लसीकरणाचा १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

मृत महिलेचा पुनर्जन्म होणार असल्याचे सांगत शव २० दिवस घरात ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्रयाला अटक

हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवणारे तथाकथित पुरो(अधो)गामी अन्य धर्मियांच्या अशा अंधश्रद्धांवर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

सरकारचा एक तरी विभाग लाजिरवाणा नाही, असे आहे का ?

कारागृहातील कोरोनाबाधित आणि संशयित बंदीवानांनी मुलींच्या वसतीगृहात असलेल्या ‘कोविड सेंटर’मधील कपाटांचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस करणे, कागदपत्रे आणि पैशांची चोरी करणे, तसेच मुलींच्या कपड्यांवर अश्‍लील लिखाण करणे असे प्रकार केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !

अन्यत्र दिले जाणारे कराटे प्रशिक्षण कितीही चांगले असले, तरीही चार भिंतींच्या बाहेर त्या विद्यार्थ्यांचे कौशल्य, शौर्य आणि त्यांनी घेतलेले प्रशिक्षण यांचा राष्ट्र अन् धर्म यांसाठी उपयोग होतांना दिसून येत नाही.

कोणत्याही अफवांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

आपले शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांना जेव्हा स्वदेशी लसीची सुरक्षितता अन् परिणामकारकता यांविषयी निश्‍चिती झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपत्कालीन वापरास अनुमती दिली. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे.

सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा मेळावलीवासियांचा निर्णय

आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

महादेवाचे केरवडे गावातील भ्रमणभाषच्या मनोर्‍याचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशी गावासाठी वर्ष २०१७ – २०१८ मध्ये भारत दूरसंचार निगमचा (बीएस्एन्एल्) मनोरा (टॉवर) संमत झाला आहे. असे असूनही ३ वर्षांमध्ये केवळ त्याच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झाले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर ! – राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम रहातील, अशी सूचना केली आहे. याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्या वेळी घेतले, त्या वेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे.