
पणजी – आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
गोवा सरकारने ही भूमी आयआयटीच्या नावे केली आहे. या भूमीवरील आयआयटी प्रकल्प रहित केल्याविषयी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानतो; पण त्यांनी आमच्या मागण्या मान्य करीपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. १/१४ उतार्यात पुन्हा ग्रामस्थांची नावे घातली जावीत. सत्तरी तालुक्यातील सर्व गावांतील ग्रामस्थांच्या भूमालकी हक्काची प्रकरणे सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ