पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.
दिवाळी किंवा हिंदूंच्या अन्य सणांच्या वेळी हिंदु कर्मचार्यांना कधी अशी भेट तृणमूल काँग्रेस देते का ?
मागील ३ मासांपासून या महिलेची संशयितांकडून सतावणूक केली जात होती. मनिंदर अत्तरी (देहली), आदित्य वर्मा (राजस्थान) आणि दीपक कुमार (बंगळूर) ही कह्यात घेतलेल्या निरीक्षकांची नावे आहेत.
जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?
गोव्यात ‘बिलिव्हर्स’ नावाच्या रोगामुळे हिंदु धर्मांतरित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती, चित्रे फेकून दिली आहेत, तसेच घरासमोरील तुळस मोडून टाकली आहे. हे असेच चालू राहिल्यास गोव्यात यापुढे हिंदु धर्म शेष रहाणार नाही.
सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
अधिवक्ता अवधेश पांडे यांचे अभिनंदन ! असा प्रयत्न प्रत्येक अधिवक्त्याने करावा !
धर्मांधांची हिंसक वृत्ती जाणा ! स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
एका मुसलमानाला आवरू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ?
आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे आणि समयमर्यादेत आदेशाचे पालन न करणे, या कारणांवरून तिघा आय.ए.एस्. अधिकार्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.