बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्याने करून घेतले मालिश !
अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे.
हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे.
पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’चा विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंचा विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?
केंद्र सरकार आतातरी या संघटनेवर बंदी घालणार आहे का ?
जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे !
उत्तरप्रदेशमधील संयुक्त अधिवक्ता महासंघाची पंतप्रधानांकडे लेखी मागणी
हातात तराजू घेतलेल्या महिलेची मूर्ती आहे विदेशी समाजसेविकेची !
हिंदूंचे म्हणणे आहे की, फाळणीपूर्वी येथे शीख कुटुंब रहात होते आणि ते या स्थानाची देखभाल करत होते. त्या कुटुंबाला मुसलमानांनी धमकावून हाकलून लावले आणि ही जागा स्वतःच्या नियंत्रणात घेतली.
गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.