एस्.टी.चा गलथानपणा !

बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्‍या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.

केरळमध्‍ये अध्‍यात्‍मप्रसार करतांना साधिकेला आलेले कटू अनुभव

धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्‍यानंतर त्‍यांनी घराचे नाव पालटले नव्‍हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्‍यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्‍या.

लठ्ठपणा न्यून करू इच्छिणार्‍यांसाठी सुसंधी

लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते.

मृत्‍यूपत्राची टाळाटाळ म्‍हणजे मालमत्तेचा घोळ !

मृत्‍यूपत्र हे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर बोलायला लागते. नेमून दिलेली मालमत्ता त्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर संबंधितांना मिळते. ‘गिफ्‍ट डीड’ हे दोन जिवंत व्‍यक्‍ती एकमेकांना जे काही द्यायचे ते देऊन मालकी हस्‍तांतरित करतात.

चिनी आक्रमण आणि घुसखोरी रोखण्‍यासाठी सीमेवर ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ अत्‍यावश्‍यक !

काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अरुणाचल प्रदेश सीमेवर गेले आणि तिथे ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’चे कार्य चालू झाले. ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ म्‍हणजे काय ? त्‍याचा उपयोग काय आहे ? येणारी आव्‍हाने काय असतील ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

सत्ताधार्‍यांवर लक्ष कसे ठेवणार ?

पंतप्रधान मोदी यांना जे अधिकारी अपेक्षित आहेत, तसेच केवळ अधिकारीच नव्हे, तर शासनकर्ते, पोलीस, न्यायाधीश, शिक्षक आणि शेवटी नागरिक निर्माण करण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अन् ती करवून घेणे, हेच मूळ असणार आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून ती त्याच्याकडून करवून घेण्यात येईल !

उष्णतेच्या विकारांवर सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘उष्णतेच्या विकारांवर दिवसातून ३ वेळा अर्धा चहाचा चमचा सनातन वासा (अडुळसा) चूर्ण आणि अर्धा चहाचा चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण एकत्र करून अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. असे साधारण १ ते २ आठवडे करावे.’

हिंदूंनो, पर्यटक नव्हे, तर भक्त व्हा !

मंदिर व्यवस्थापनामध्ये निष्काम भक्तांऐवजी परिसरातील राजकारणी किंवा सधन व्यक्ती यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे काही मंदिरांचे विश्वस्त आणि कर्मचारी यांना त्या मंदिरातील देवतेविषयीच श्रद्धा नसते.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

हिंदु मठ-मंदिरांवरील सरकारी नियंत्रण कधी संपेल

वर्ष १९८६ ते २०१७ या कालावधीत केवळ तमिळनाडूमधील मंदिरांची ४७ सहस्र एकर, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील २५ सहस्र एकर भूमी बेपत्ता झाली आहे.