घामामुळे होणार्‍या त्वचा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी सनातन उटण्याचा वापर करा  

‘१ भाग सनातन उटणे आणि १ भाग मसूरडाळीचे किंवा चणाडाळीचे पीठ असे मिश्रण बनवून ठेवावे. प्रतिदिन अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी यातील १ – २ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि लगेच अंघोळ करावी.

समलिंगी विवाहामुळे भारतीय संस्कृतीचा विनाश !

समलिंगी विवाहाला मान्यता म्हणजे महान आणि पवित्र विवाह संस्था अन् त्यावर आधारित कुटुंबव्यवस्था यांचा गळा घोटण्यासारखेच !

देशाचे तुकडे करणार्‍यांचे आदर्श ठेवणार्‍यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील का ?

आपल्याला (कु. प्रणिती शिंदे यांना) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ समजणार नाही. सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमणाला संरक्षण देणार्‍या आपल्या पिताश्रींनी (सुशीलकुमार शिंदे यांनी) ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. त्यामुळे ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ तुम्हाला समजणार नाही.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली.

कुस्तीपटूंच्या आडून…!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत.

शासनाच्या वतीने कॉरिडॉर उभारणे

महाराष्ट्रात पंढरपूर कॉरिडॉरचा विचार चालू आहे. शासनाने अधिकाधिक हिंदूंनी या तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, त्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा, हा हेतू ठेवून कॉरिडॉरचा विचार केल्यास ते हिंदूंना आध्यात्मिक आनंद मिळवून देणारे होईल.

मंदिर-संस्‍कृती रक्षणासाठी संघटितपणे करावयाच्‍या कृती

महाराष्‍ट्र राज्‍यस्‍तरावर विचार करतांना ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करा’, ही मागणी आपण संघटितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो.

मंदिरांच्या सरकारीकरणाचा इतिहास आणि उद्देश

भारतावरील विविध आक्रमणांच्या वेळी मंदिरे ही आक्रमकांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहेत. कासीम, गझनी, घोरी, खिलजी, बाबर, औरंगजेब इत्यादी मोगल आक्रमकांनी अयोध्या, मथुरा, सोमनाथ, काशी, पुरी, भोजशाळा, अशा भारतभरातील सहस्रो ठिकाणच्या मंदिरांचा विध्वंस करून, मूर्तींची विटंबना करून तेथून धनाची, संपत्तीची लयलूट केली होती.

महाराष्‍ट्र मंदिर महासंघाने स्‍थापनेपासून अल्‍पावधीतच केलेले कार्य !

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३  या कालावधीत पार पडलेल्‍या ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदे’मध्‍ये ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’ची स्‍थापना करण्‍यात आली होती.

मंदिरांवर आधारित विलक्षण अर्थव्‍यवस्‍था !

मंदिरांवर आधारित अर्थव्‍यवस्‍था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते.