संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे नेणारी निवडणूक !
हिंदूंनो, हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून दबावगट निर्माण करा !
हिंदूंनो, हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून दबावगट निर्माण करा !
केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नुकताच राष्ट्रहितकारक निर्णय घेतला आहे. देशातील १८ ओटीटी मंचांवर (प्लॅटफॉर्मवर) बंदी घातली आहे.
नागरिकांच्या कररूपातील निधीवर डल्ला मारणार्यांना कालमर्यादेत शिक्षा होणे अपेक्षित !
निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !
पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासह पोलीस-प्रशासन यांनी येथील हिंदूंना धोका ठरणार्या बांगलादेशी-रोहिंग्या यांची हकालपट्टी करावी !
आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर !
केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !
भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !
भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !
गेली अनेक वर्षे केरळवर साम्यवाद्यांचे राज्य आहे. साम्यवादी विचारसरणीनुसार सगळे समान आणि त्यामुळे सगळ्यांचा विकास समान झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य म्हणून ज्याचा नेहमीच गवगवा होता, त्या राज्याच्या देखाव्याचा फुगा आता फुटण्याची वेळ आली आहे.