संपादकीय : द्रमुकचा वैचारिक आतंकवाद !
द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
भारतातील मुसलमानधार्जिणेही सलाम यांनी मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. यात सुधारणावाद्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यामुळे आता समाजानेच सलाम यांच्यासारख्या सुधारणावाद्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक !
विविध देश आतंकवाद्यांच्या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्यास आपत्काळात देशहानी अल्प होईल !
जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !
भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !
हिंद महासागरात भारत आणि मॉरिशस यांची मैत्री म्हणजे विस्तारवादी चीनला सणसणीत चपराक !
कानपूर येथील शस्त्रास्त्रांचा कारखाना भारताला संरक्षणदृष्ट्या बळकटी देत आत्मनिर्भरतेच्या शिखरापर्यंत नेईल !
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणार्या निधर्मीवाद्यांचे वैचारिक खंडण करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !
दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठी शब्दांचा वापर केला, तर मराठी भाषिकांकडून मराठीचा मान राखला जाईल !