तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा पेच !
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
नेपाळ-भारत यांच्या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्याचा गंभीर परिणाम म्हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !
‘हमास’ या पॅलेस्टाईनच्या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्या बाजूचा.
हमासच्या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्या आतंकवादाचा त्याच्या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !
बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !
जे कलाकार, अभिनेते चित्रपटात सोज्वळ असल्याचा, आदर्श असल्याचा आव आणणात आणि प्रत्यक्षात जुगाराचे विज्ञापन करतात, त्यांची अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी होते. अशांच्या चित्रपटांवर नागरिकांना बहिष्कार घालण्यास पुढाकार घ्यावा लागेल.
सामान्य जनतेला उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सरकारने आरोग्यक्षेत्रात क्रांतीकारी पावले उचलणे आवश्यक !
चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !
लव्ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्वच्छतेच्या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !