सोलापूर-हसन एक्सप्रेसचे नाविन्यपूर्ण सुशोभिकरण

सोलापूर-हसन एक्सप्रेसच्या डब्यांमध्येही नाविन्यपूर्ण सोयी-सुविधा आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. 

शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही, त्यामुळे आपले भजन सत्याग्रह आंदोलन थांबवत आहे ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

वारकरी, तसेच हिंदु समाज हा नेहमीच सामंजस्याची भूमिका अंगीकारून निमूटपणे निर्बंध स्वीकारतो; पण राजकीय पक्षांकडून सर्व नियमांचे उल्लंघन करून चालू असलेला राजकीय प्रसार आणि सभा यांवर निर्बंध घालण्याचा साधा विचारही होतांना दिसत नाही.

पुणे येथे वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर !

बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना धर्माधिष्ठित नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले असते, तर आज ही वेळ आली नसती.

हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक ! – सोवन सेनगुप्ता, शास्त्र प्रचार सभा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला महर्षि योगी अरविंंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. सोवन सेनगुप्ता यांनी केले.

होळी सणाचे पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी असामाजिक तत्त्वांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

कणकवली शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थलांतरास विरोध

कणकवलीतील शाळा क्रमांक ३ ची भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

गोवा शासनाच्या मध्यप्रदेशमधील कोळसा भूखंडात घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप बिनबुडाचा ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोना महामारीमुळे कोळसा भूखंड वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे.

दिवसभरात कोरोनाबाधित २०० नवीन रुग्ण गोव्यात रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख कायम

उत्तर गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर मास्क न घालता फिरणार्‍या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळालेला विकासनिधी व्यय करण्यात सत्ताधारी अपयशी ! – हरि खोबरेकर, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना केवळ ३५ टक्केच निधी व्यय केल्याचा आरोप 

जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटी रुपये; म्हणजे केवळ ३५ टक्केच निधी व्यय झाला आहे.

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.