शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

हिंदुविरोधी कृत्यांत मुसलमान महिलाही मागे नाहीत ! ‘आता मुसलमान युवती आणि महिला यांच्याशी मैत्री करायची का ?’ हे हिंदु युवती अन् महिला यांनी ठरवले पाहिजे !

कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !
आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !
कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !

‘गेम जिहाद’च्या माध्यमातून विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !

बाडमेर (राजस्‍थान) येथे पोलीस हवालदाराने युवतीला मद्य पाजून केला बलात्‍कार !

येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्‍कार करण्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्‍या रात्री एका दुकानात दही घेण्‍यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्‍यायला लावून तिच्‍यावर बलात्‍कार केला.

विश्‍वामित्र ऋषींविषयी अश्‍लाघ्य विधान केल्याच्या प्रकरणी सरवर चिश्ती यांच्याकडून क्षमायाचना !

हिंदूंच्या ऋषि-मुनींविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे; मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे तेथील धर्मांधांचे फावले आहे, हेच खरे !  

(म्हणे) ‘मुलगी ही अशी गोष्ट आहे की, विश्‍वामित्रासारख्याचाही पाय घसरू शकतो !’ – सरवर चिश्ती

अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्‍यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !

राजस्थानच्या सरकारी शाळेच्या प्राचार्यानेच केला ६ हून अधिक विद्यार्थिनींवर बलात्कार !

अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्‍या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?

(म्हणे) ‘अजमेर ९२’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवा !’ – अजमेर शरीफ दर्गा कमिटी

देशात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना आता जगासमोर मांडण्यात येऊ लागल्यावर त्यांना मिरच्या झोंबणे अपेक्षित आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची मागणी करत आहेत !

उदयपूर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीला धर्मांतर करून विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला अटक

अशा धमकीनंतर प्रत्यक्षात तरुणींच्या हत्यांच्या घटना घडलेल्या असल्याने अशा आरोपींनी प्रत्यक्ष कृती केली नसली, तरी त्यांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे !

जयपूर (राजस्थान) येथे सरकारी अधिकार्‍याकडून बेहिशोबी संपत्ती जप्त

सरकारच्या योजना भवनाच्या तळघरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कपटात ठेवण्यात आलेली २ कोटी ३१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि १ किलो सोने सापडले आहे.