कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य ताप, उलटी होणे, ही लक्षणे सर्वसामान्य स्वरूपाची ! – आरोग्य खाते

ही लक्षणे दिसणे म्हणजे ‘लस घेणार्‍याच्या रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने लस कार्य करू लागली आहे’, असे समजावे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना होणार

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे.

संशयितांना बंदुकीची विक्री करणार्‍या बिहारस्थित दोघांना जामीन संमत

येथील सुवर्णकार स्वप्नील वाळके खून प्रकरणी प्रमुख संशयितांना बंदूक पुरवणारे बिहारस्थित आरोपी शानी कुमार आणि राहुल कुमार यांची येथील सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी !

आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ‘साखळी उपोषण’ चालू आहे.

नाशिक महापालिकेजवळ लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त

शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ पेस्ट कंट्रोल चालू असतांना शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.

सातारा जिल्ह्यातील पहिल्या दहा (टॉप टेन) गुन्हेगारांची यादी सिद्ध ! – शंभूराज देसाई

गंभीर गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी असणार्‍या गुन्हेगारांवर तातडीने मोक्का आणि एम्.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) कारवाई करण्यात येईल.

दिग्दर्शक अली अब्बास जफर याने एका आठवड्यात चौकशीसाठी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे यावे !

‘तांडव’च्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट होऊनही मुंबई पोलिसांनी आरोपींना लगेच अटक का केली नाही ?

बीड येथे जागो सरकार जागोच्या घोषणा देत ब्राह्मण समाजाचे शासनाला स्मरणपत्र

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत.

बजरंग दलाच्या वतीने तासगाव मारुति वेस येथे शनिवारी महाआरतीचे नियोजन !

महाआरतीच्या निमित्ताने सर्व श्रीराम भक्त आणि हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बजरंग दलानी केले आहे.

राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करणार !

सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे ?