उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !
रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण
रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण
तक्रारी करूनही कारवाई न करणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. सुव्यवस्था राखू न शकणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ?
परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.
शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. अशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ?
‘आधी पुनर्वसन, मग धरण (प्रकल्प), असे शासनाचे धोरण असतांना वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी अर्ज, विनंत्या, आंदोलने का करावी लागतात ? याचे उत्तर सरकारने आणि लोकप्रतिनिधी यांनी जनतेला दिले पाहिजे.
इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच ते करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.
ही घटना २ मे या दिवशी ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असतांना घडली. भानुदास आरडे असे त्या भाविकाचे नाव आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याचे प्रकरण
कर्नाटक राज्याने पिण्यासाठी पाणी मागितल्याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्यात आले.