‘आणीबाणी’ची पन्नाशी : कोकणातील सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश होणार !

वर्ष २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश सिद्ध (तयार) करण्यात येणार आहे.

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आमीर खान पसार

अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

भांबेड (लांजा-रत्नागिरी) येथील डॉक्टर श्रीधर ठाकूर यांना ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार घोषित

डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधल्या घराच्या आवारात बारा एकर जमिनीवर, सुमारे १७०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेले उत्कृष्ट ‘बॉटनिकल गार्डन’ फुलविले आहे.

जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

वारीमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानाला विठ्ठलाचा महिमा सांगता आला असता; परंतु त्यांनी ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, असे सांगितले. पश्चिम बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत,असे ते म्हणाले

गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा !

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जागतिक स्तरावर भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी

भारतात सहस्रो वर्षांपासून सर्व धर्म आणि श्रद्धा यांना एकत्र रहाण्याचे अन् प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तुम्हाला भारतात प्रत्येक श्रद्धा आणि धर्म यांचे लोक शांततेने जगतांना आढळतील

येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांत पाऊस पडणार ! – हवामान खाते

बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर त्वरित उपाययोजना काढा ! – आमदार डॉ. राजन साळवी

जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, तसेच अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना काढावी, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे केली.

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.