सीबीआयने आमीर खान याच्या घराला ठोकले टाळे !

बालासोर (ओडिशा) – येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २९२ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) केले जात आहे. सीबीआयने ‘सोरो सेक्शन सिग्नल’चे कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे. येथे तो त्याच्या कुटुंबासह भाड्याने रहात होते.
कहां गया बालासोर ट्रेन हादसे का सिग्नल इंजीनियर आमिर? CBI ने बताया फरार, तो रेलवे ने बता दी सच्चाईhttps://t.co/jVnuV4rMxb
— Newsroompost (@NewsroomPostCom) June 20, 2023
अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अपघाताच्या प्रकरणी बहनागा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरसह ५ रेल्वे कर्मचार्यांची चौकशी करण्यात येत आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !