गोरक्षकाची अटक आणि गोतस्कराचा मृत्यू यांमागे षड्यंत्र असून त्याची चौकशी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !

विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवण्यासाठी उर्दू शाळेतील मुसलमान मुख्य शिक्षिकेकडून हिंदु शिक्षिकेवर दबाब !

कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात गुन्हा नोंद

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

बांगलादेशी असल्याचे समजून बेंगळुरू येथे अटक केलेल्या बंगाली हिंदु दांपत्याला जामीन

मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती.

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.

मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीला पेटवून स्वतःही जाळून घेतले : प्रियकराचा मृत्यू

जो खरे प्रेम करतो, तो कधी असे कृत्य करू शकत नाही. याला प्रेम नाही, तर द्वेषच म्हणतात !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयात घुसून कुत्र्याने अर्भकाला ओरबाडून केले ठार !

भटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांच्या मुळावर उठली असतांना ती सोडवण्यासाठी काहीही न करणारे जनताद्रोही प्रशासन !

भारताचा राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिले जाईल, असा दमही डॉ. एस्. जयशंकर यांनी दिला.

उरूस अथवा रमझानला भगवद्गीतेचे पठण कधी झाले आहे का ? – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

चन्नकेश्‍वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली.