कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून हिंदूंवर अन्‍याय केला जात आहे, तर मुसलमानांना खिरापत वाटली जात आहे ! काँग्रेसची राजवट म्‍हणजे मोगलांची राजवट आहे, यात दुमत नाही !

(म्हणे) ‘सनातन धर्म डेंग्यूच्या तापासारखा असून तो नष्ट केला पाहिजे !’ – अभिनेते प्रकाश राज

प्रकाश राज यांनी आधी डेंग्यूला नष्ट करून दाखवावे ! तोंड आहे म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. सनातन धर्मीय सहिष्णु असल्याने ते कायदा हातात घेऊन अशांना धडा शिकवत नाहीत !

(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्‍ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप

शहराची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्‍येच्‍या मानाने पूर्वीच्‍या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्‍न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती !

कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे.