अक्षय्य तृतीयेला धर्मांधांच्या दुकानातून सोन्याचे दागिने विकत घेऊ नका  !

‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?

मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी

मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्यावर कोणता जमाव आक्रमक होऊन ते अवशेष नष्ट करू शकतो, हे जनता जाणून आहे !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी ए.आय.एम्.आय.एम्.च्या नगरसेवकाला अटक

अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का करत नाहीत ?

महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची घोषणा !

अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची घोषणा देणार्‍यांवर भाजप सरकारने कठोर कारवाई करावी ! अशा घोषणांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी बोलले पाहिजे !

बेंगळुरू येथील आध्यात्मिक गुरु प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान !

परोपकार, नेतृत्व, उच्च शिक्षण, धार्मिक परंपरांना चालना या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेऊन प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.

कर्नाटकातील पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न स्वामीजी यांचे परखड प्रश्‍न

सर्वांना समाजात शांतता आणि सौहार्दता हवी आहे; परंतु एकीकडून आमच्या उत्सवाला विरोध केला जातो. हा कोणता न्याय आहे ?, आमच्यावर इतके आघात होत असतांना ‘हिंदूंनीच सदैव नमते घ्यायचे’, अशी इच्छा बाळगणे, हा कोणता न्याय आहे ?

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी ब्राह्मतेजाच्या जागृतीसाठी साधनेला प्रारंभ करा ! – पू. रमानंद गौडा, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायबाग येथील दत्त मंदिरात विशेष प्रवचन रायबाग, १६ एप्रिल (वार्ता.) – सध्या हिंदू बांधव शारीरिक, मानसिक, वैचारिक स्तरावर धर्मकार्यात सहभागी होतात. शारीरिकदृष्ट्या संघटना करणे, सभा घेण्याचा प्रयत्न उत्तमरितीने करतात; परंतु त्यासह हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी आपल्यात ब्राह्मतेज जागृत होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने या धर्मकार्यात शारीरिकरित्या सहभागी होण्यासह आपली … Read more

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

कुठल्याही मशिदीतील किंवा चर्चमधील कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदूंच्या वेदमंत्राने करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूच अशी आत्मघातकी परंपरा राबवतो आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बागलकोट (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली !

श्री. विजय रेवणकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’ याविषयी, तर सर्वश्री व्यंकटरमण नायक आणि बसवंत गौडा दानप्पगौडा यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजात धर्मप्रसार कसा करायचा ?’, याविषयी मार्गदर्शन केले.