भविष्यवाणी : आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
असे आवाहन करणार्या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !
मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये.
देशात हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकीवर अशा प्रकारच्या आक्रमणाच्या घटना घडतच असतात, तरीही निधर्मीवादी ‘देशात अल्पसंख्य असुरक्षित आहेत’, असे बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन इतक्या वर्षांनी केले जात आहे ! हे जर आधीच केले असते, तर आज समाजाला मशिदींवरील भोंग्यांची समस्या भेडसावली नसती !
कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतांना धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्य सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
ही माहिती जर खोटी असेल, तर अशा अफवा पसरवून सुरक्षायंत्रणांना वेठीस धरणार्यांवर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे.
ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणार्या ओवैसी यांनी कधी फळांना थुंकी लावून ती विकणार्या त्यांच्या धर्मबांधवांना तसे न करण्याची समज दिली आहे का ?