पुँछमध्ये २ सैनिक हुतात्मा

भारताचे सैनिक आणखी किती दिवस असे हुतात्मा होत रहाणार आहेत ? काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?

काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

२ – ५ आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच नष्ट करा !

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ९०० हून अधिक धर्मांध नागरिक पोलिसांच्या कह्यात !

कधीनव्हे ती पहिल्यांदा पोलिसांनी अशा प्रकारे स्थानिक धर्मांधांना कह्यात घेण्याची कारवाई केली, हे चांगलेच झाले; मात्र हे आधीच करणे अपेक्षित होते !

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांमागील कारण हे अतिक्रमणमुक्त होत असलेली हिंदूंची संपत्ती !

हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये पाककडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त !

पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !