बुरखा घालून आलेल्या आतंकवाद्याने फेकलेल्या ग्रेनेडच्या आक्रमणात एक हिंदु ठार, तर ३ जण घायाळ

अनेक युरोपीय देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. एवढेच नव्हे, तर इजिप्त, ट्यूनिशिया, कोसोवो यांसारख्या इस्लामी देशांतही यावर बंदी असतांना आता तशीच बंदी भारतात घालायला हवी.

आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील १५ प्राध्यापक होणार निलंबित !

जेथे प्राध्यापक हे आतंकवादाला प्रसृत करण्यात सहभागी होत असतील, तेथील विद्यार्थ्यांना कशाचे बाळकडू दिले जात आहे, हे वेगळे सांगायला नको ! अशा सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनाची हिंदूंना धमकी
वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !

श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला आग : आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

जर हे आतंकवादी आक्रमण असेल, तर जम्मूमधील हिंदूही आता सुरक्षित नाहीत, असे म्हणावे लागेल. पुढील मासात प्रारंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हे पहाता हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर सुरक्षेसाठी दबाव आणला पाहिजे !

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस शिपाई ठार

याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

बडगाम येथे सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूची हत्या

दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.

भारत-पाक सीमेवर २०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात ! – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

जिहादचा पुरस्कर्ता असलेल्या पाकच्या मुसक्या आवळणे, हाच या समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !