आसाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक
आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !
आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, जे मदरसे आतापर्यंत पाडण्यात आले आहेत, ते मदरसे नव्हते, तर अल्-कायदाचे अड्डे होते. आम्ही २-३ मदरसे पाडले, तर आता जनता स्वतःच त्यांना पाडत आहे.
काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे.
‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचा खोटारडेपणा केव्हाच उघड झाला आहे. हिंदूंना आणि त्यांच्या संतांना ‘आतंकवादी’ ठरणारे राजकीय पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या !
आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता.
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे !
अशा वासनांधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !
अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असलेले मौलवी मदरशांमध्ये मुलांना घडवत आहेत. त्यामुळे अशा मदरशांतून आतंकवादीच निपजणार नाही, तर काय ?
केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !