सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार, तर ३ घायाळ  

गोळीबार करणारा सैनिक मनोरुग्ण असल्याचा दावा

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

अशा शाळा प्रशासनाने ख्रिस्ती मिशनरींच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेतल्या पाहिजेत. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यास पुढाकार घेणारे शासनकर्ते याविषयी मात्र गप्प असतात, हे लक्षात घ्या !

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

जशपूरनगर (छत्तीसगड) येथे गर्दीमध्ये चारचाकी घुसल्याने ४ जणांचा मृत्यू

जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्‍चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही !

छत्तीसगडमध्ये पाद्य्राचा विधवा महिलेवर २ वर्षे बलात्कार

हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !