
धनबाद (झारखंड) – ‘हिंदु नववर्ष’ म्हणजेच ‘चैत्र शुक्ल प्रतिपदा’ या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन याविषयीची माहिती जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांना कळावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी उत्तर आणि ईशान्य भारत या राज्यांत ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्याची योग्य पद्धत’, यांसह अन्य शास्त्रीय माहिती विशद करण्यात आली. या कार्यक्रमात बिहार, उत्तरप्रदेश, कतरास, धनबाद, रांची, जमशेदपूर, हजारीबाग, कोलकाता आणि ईशान्य भारतातील राज्ये येथील अनेक जिज्ञासू सहभागी झाले होते. ईशान्य भारतातील ऑनलाईन कार्यक्रमात समितीच्या सुजाता ठक्कर यांनी, तर उत्तरप्रदेश आणि बिहार येथील कार्यक्रमात कु. कुहू पांडे यांनी उपस्थितांना अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगितली.
अध्यात्मप्रसाराच्या सेवेच्या अंतर्गत राबवल्या जाणार्या मोहिमांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अभिप्रेत असलेला भावार्थ !
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती