अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते. पोषक वातावरण बनते. तद्नंतर त्या वातावरणातील सेंद्रिय द्रव्ये जगणे, वाढ होणे आणि विस्तार यांसाठी पोषण करणाऱ्या शक्तींचा पुरवठा केला जातो. अशा रीतीने अग्निहोत्र प्रक्रिया वायूमंडलाची हानी प्रत्यक्षपणे भरून काढते. नियमितपणे शेतामध्ये अग्निहोत्र केल्यास त्याचा सर्व अंगांनी लाभ होतो. (संदर्भ : संकेतस्थळ sanatan.org)
अग्निहोत्रामुळे शेतीलासुद्धा लाभ !
नूतन लेख
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !
- धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम !
- दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट