
अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते. पोषक वातावरण बनते. तद्नंतर त्या वातावरणातील सेंद्रिय द्रव्ये जगणे, वाढ होणे आणि विस्तार यांसाठी पोषण करणाऱ्या शक्तींचा पुरवठा केला जातो. अशा रीतीने अग्निहोत्र प्रक्रिया वायूमंडलाची हानी प्रत्यक्षपणे भरून काढते. नियमितपणे शेतामध्ये अग्निहोत्र केल्यास त्याचा सर्व अंगांनी लाभ होतो. (संदर्भ : संकेतस्थळ sanatan.org)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !