१६.११.२०२० या दिवशी असलेल्या ‘भाऊबिजे’च्या निमित्ताने…

‘भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला तिच्या नित्य उपयोगाच्या वस्तू, ग्रंथ अशी भेट देतो. प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षीही भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊ शकतो. त्या वेळी बहीण-भावाने त्यांची उपास्यदेवता किंवा गुरु यांना ‘पुढे येणार्या भीषण काळात आमचे रक्षण होऊ दे. या भीषण काळाचा सामना करण्यासाठी आमचे आत्मबळ आणि मनोबळ वाढू दे. आमच्या मुखात अखंड भगवंताचे नाम असू दे’, अशी प्रार्थना करावी.
अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्यानुसार आगामी काळ अतिशय भीषण आहे. त्या काळात कोणताही भाऊ त्याच्या बहिणीचे किंवा कोणतीही बहीण तिच्या भावाचे रक्षण करू शकत नाही. या काळात केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. त्यामुळे भाऊबिजेच्या मंगलप्रसंगी भावा-बहिणींनी एकमेकांच्या रक्षणासाठी भगवंताला वरील प्रार्थनेद्वारे साकडे घालावे.’
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०२०)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !